सोमवार, ३० जानेवारी, २०१७

IIढोंगी लोकांचे बुळचट हिंदुत्व II ..

..IIढोंगी लोकांचे बुळचट हिंदुत्व II
..
पावूस आला की दगडा खाली दडून बसलेला बेडून दगडावर येवून डराव डराव करतात व पावूस जाताच पुन्हा डराव डराव करणारा बेडूक दगडा खाली लावून बसतो, तसेच हे भाजपवाले बेडका सारखे जसे पावूस आला की बेडूक डबक्यातून दगडावर येतात व डराव डराव करतात. तसेच हे आता फक्त निवडणुका जिंकण्यासाठीच हिंदुची मते मिळावीत म्हणून डराव डराव करत आहेत.
ह्या भाजप वाल्यांना हिंदुंच व हिंदुत्वाशी काहीही घेण देन नाही. याची अनेक उदाहरणे आहेत.
जम्मू कश्मीर मध्ये हे जुमलाबाज भाजपवाले, त्या पाकप्रेमी व आतंकवादी अफजल गुरु समर्थक मेह्बुबाच्या पीडीपी सोबत जम्मू कश्मीरमध्ये सत्तेत आहेत, परंतु सत्तेत येवून ऐवढे महिने झाले तरी, जे कश्मीरी पंडित कश्मीरच्या मेह्बुबाच्या, मुस्लिमांच्या दहशतीला घाबरून व मुस्लिमांनी हाकलून लावलेले व यामुळे काश्मीर मधून दुसऱ्या राज्यात स्थलांतर केलेले कश्मिरी पंडित आहेत. त्यांच्या घर वापशीची मागणी हे जुमला वाले त्या पाकप्रेमी व आतंकवादी अफजल समर्थक मेहबुबाकडे करणार आहेत का? भाजप ऐवढे दिवस केंद्र व जम्मू काश्मीर मध्ये सत्तेत येवून पण अजून कश्मीरी पंडितांच्या घर वापसीसाठी, पुनर्वसानासाठी प्रयत्न व आवाज का उठवला नाही?.
जंर आज हे भाजप वाले युपीच्या हिंदूच्या घरवापसी साठी १५ दिवसाचा अल्टीमेटम युपी सरकारला असतील तर चांगली गोष्ट आहे. मग प्रश्न असा पडतो की, जर युपीच्या हिंदूच्या घरवापसी साठी १५ दिवसाचा अल्टीमेटम भाजप नमाजवादी सरकारला देत असेल तर, मग भाजपने जम्मू काश्मीर मध्ये ज्या पाक प्रेमी मेहबुबाशी सत्तेच्या लालशे पोटी जो राजीकीय "लव जिहाद" केला आहे व लाचारी पत्करून सत्तेत जावून खुर्ची उबवत आहेत, त्याच जम्मू कश्मीरमध्ये १५ दिवसात जम्मू काश्मीर मधून विस्थापित झालेल्या काश्मीरच्या हिंदू पंडितांना परत कश्मीर मध्ये स्थान मिळण्यासाठी हे केंद्रात व राज्यात सत्तेत असून सुद्धा आवाज का उठवला नाही? उठवत का नाहीत? १५ दिवसात त्याना पुन्हा काश्मीर मध्ये स्थान का मिळवून देत नाहीत?
..
पावसाळ्यातील बेडूक फक्त पावूस आला कि दगडावर येवून डराव डराव करतात तसेच हे उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्यामुळे याना आता हिंदूची आठवण झाली आहे. या अगोदर राम मदिर, बाबरी मस्जिद यासारखे अनेक विषय आहेत, जे या भाजप व आर एसएस वाल्यांनी फक्त हिंदूची मत मिळावीत म्हणून राजकारण केले आहे, पण ते हिंदुना न्याय देवू शकले नाही. २ वर्ष झाली भाजप केंद्रात सत्तेत येवून युपी मध्ये हिंदूंचे स्थलांतर होत आहे या केंद्रातील भाजप सरकारला माहित कसे पडले नाही? जर सरकारी गुप्तचर खात्याना यांची माहित मिळत नाही म्हजेच हे केंद्रातील भाजप सरकार हे बुळचट व नाकाम सरकार आहे असेच म्हणावे लागे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा