रविवार, २९ जानेवारी, २०१७

सावरकरांनी सुभाषचंद्र बोसाविरुद्ध सैन्यात भरती होण्यासाठी मोहीम उघडली होती

हिंदू महासभा व संघासारखी राष्ट्रप्रेमी संघटना या देशात सापडणे कठीण - भक्त
 नक्की कस आणि कुठे राष्ट्रप्रेम दिसून आल? स्वातंत्र्य लढ्यापासून तर स्वत सरसंघचालक हेगडेवार व सावरकर ह्यांनी संघाच्या सेवकांना दोन हात लांब राहायचा सल्ला दिला होता.
सावरकरांनी सुभाषचंद्र बोसाविरुद्ध सैन्यात भरती होण्यासाठी मोहीम उघडली होती म्हणून तर हे देशभक्त नव्हे तर देशद्रोही आहेत व ह्याच सावरकरांच्या प्रेरणेने भरती झालेल्या सैनिकांनी आझाद हिंद सेनेचा पराभव केला त्यानंतर नेताजी विमानातून जपान ला जात असताना अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला
ह्यास सर्वस्वी सावरकर ,हिंदू महासभा व RSS जबाबदार आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा